✍️ मुनिश्वर बोरकरसंपादक गडचिरोली:-पोर्ला वडधा नवरगांव असा प्रवास करीत हत्तीचा कळप दिभणाच्या जंगलात गेल्या चार – पाच दिवश मुक्काम होता परंतु आज सोमवार दिनांक 3 मार्च २०२५ ला पहाटेच्या सुमारास हत्तीचा कळप चक्क गडचिरोली शहराच्या अवध्या दिड कि... Read more
✍️मुनिश्वर बोरकरसंपादक गडचिरोली:-गडचिरोली आगारातील भंगार बसेस कधि कुठेही जंगलात बंद पळत होत्या त्यामुळे प्रवासांना फार त्रास सहन करावा लागत होता. दुसऱ्या बसची वाट ताटकळत पाहावी लागत होती.शाळेकरी मुलींना सुद्धा जिव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत ह... Read more
मानवी प्रगतीसाठी वन्यजीवांना त्रास सहन करावा लागू नये
जागतिक वन्यजीव दिन विशेष – ०३ मार्च २०२५ ✍️दत्तात्रेय बोबडेउपसंपादक वन्यजीव हे पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टीचा आधार आहेत. जेव्हा पृथ्वीवरून वन्यजीवांचे अस्तित्व पूर्णपणे नष्ट होईल, तेव्हा मानवी जीवनाचा अंत अतिशय वेदनादायक पद्धतीने होणार. वन... Read more
✍️दिनेश झाडेमुख्य संपादक राजुरा:-शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवार दि. ३ मार्च २०२५ ला सकाळी ठिक ११ वाजता चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौक येथे धरणे आंदोलन होणार आहे. केंद्र व राज्य सरकार च्या चुकीच्या धोरणामुळे जगाचा पोशिंदा, अ... Read more
✍️दिनेश झाडेमुख्य संपादक राजुरा :– प्रा. राजाभाऊ देशमुख कला महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती या महाविद्यालयात आयोजित 41 व्या महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेमध्ये या परिषदेच्या पूर्व संमेलनध्यक्ष, माजी प्राचार्या व रा... Read more
✍️मुनिश्वर बोरकरसंपादक पेंढरी:-धानोरा तालुका अंतर्गत येत असलेला आदिवासी दुर्गम भागातील .ग्रामपंचायत चिचोडा येथे घरकुल बांधकामाबाबत ग्रामसभा आयोजीत करण्यात आली. यात जे निराधार आहे. ज्यांचे घर पावसामुळे घर पडले आहे. ज्यांच्याकडे स्वतःची पळीत जागा... Read more
✍️दत्तात्रेय बोबडेउपसंपादक Read more
1949 चा ॲक्ट रद्द करा बौद्ध समाज बांधवांची मागणी उपविभागीय अधिकारी चामोर्शी यांच्या मार्फत राष्ट्रपतीकडे निवेदन सोपविले ✍️ मुनिश्वर बोरकरसंपादक चामोर्शी:-बौद्धगया येथील महाबोधी महाविहराला मुक्तता मिळावी आणि 1949 चा बोधी टेंपल मॅनेजमेंट कमिटी (बी... Read more